पाचगाव

एखाद्या परिसरातील सगळी माणसं एकत्र येऊन जेव्हा त्या परिसराबद्दल, आपल्या उपजीविकेबद्दल, राहणीमानाबद्दल, आनंदाबद्दल सखोल विचार करायला लागतात तेव्हा परिसरासकट सर्वांचं भलं होण्याची शक्यता निर्माण होते. हा विचार जर सतत, अनेक वर्षं नेटानं चालू राहिला तर खरंच सर्वांचं भलं होतं! आपोआप! Read More