मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी...
शिवाजी राऊत यांनी लिहिलेली ‘सत्योत्तर रचनावाद’ आणि ‘ज्ञानरचनावाद’ अशी दोन छोटेखानी पुस्तके वाचनात आली. बालकांच्या वाढीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असलेल्या शिक्षकाचे...