गोड साखरेची कडू कहाणी!

साखरशाळेची गरज मराठवाड्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कुटुंबं पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही स्थलांतरित होतात. बरोबर आणलेल्या गुराढोरांची, धाकट्या भावंडांची काळजी घेण्याची, प्रसंगी आईबापांना ऊसतोडणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी ह्या मुलांवर येऊन पडते. वस्तीच्या ठिकाणापासून गावातली प्राथमिक Read More

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 2

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 1 बसची धावपळ श्रमिकांची घरी जायची सोय करणे हे रेशन वाटपापेक्षा खूप अधिक ताणाचे काम ठरले. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बस सोडण्याची परवानगी पोलीस देऊ शकत होते. त्यामुळे मध्यप्रदेश आणि Read More

ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More