शब्द बापुडे केविलवाणे!
स्मिता पाटील ‘‘काही काही प्रश्न ना कधीच सुटत नसतात. तेव्हा त्यांना बांधून माळ्यावर टाकून द्यायचं असतं.’’ शोभाताई एकदा म्हणाल्या होत्या. मनात उमटणाऱ्या अनेक प्रश्नांबद्दल त्यांच्याशी बोलताना त्यांनी हे सांगितलं होतं. तेव्हापासून एक शांतवन मनाच्या वस्तीला आल्याचा अनुभव आला होता. या Read More