बालकारणी शोभाताई
समीर शिपूरकर 1970 ते 1990 ही दोन दशकं चळवळींनी भारावलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून वीसेक वर्षं उलटली होती. स्वातंत्र्यानंतर आपोआप सोनेरी दिवस येतील असा भ्रम एव्हाना दूर झालेला होता आणि समाजात व्यवस्थात्मक बदल घडवायचे असतील, तर रचना – संघर्ष – Read More
