
काही आशेचे किरण
एआयच्या वापरामुळे मुले स्वतः विचार करायला, लिहा-वाचायला, समजून घ्यायला शिकणारच नाहीत असा एक रास्त धोका शिक्षणासंदर्भात वर्तवला जातो. विषयाचे ज्ञान होणे इतकाच शिक्षणाचा मर्यादित हेतू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक सामाजिक वाढीसाठी शिक्षकाची उपस्थिती महत्त्वाची आहेच; पण एआयचे शिक्षणात काहीच स्थान Read More