एक आश्वासक प्रवास
गीता बालगुडे शाळेच्या वेळेत मुलांमध्ये मन रमायचं. पण घरी असलो की घरात थांबूच वाटायचं नाही. निष्पर्ण वृक्षासारखं. घराच्या भिंती आणि आम्ही दोघं. त्यातून चिडचिड होई. कधीकधी भांडण. ते भांडण खूप विकोपाला जायचं. हे असं का व्हायचं, तर लग्न होऊन पाच Read More





