मुलांना बोलतं, लिहितं करताना

अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’ महत्त्वाचं आहेच; पण ‘बोलण्यातून व्यक्त होणं’ हे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून मुलांबरोबर काम करताना ‘बोलण्यातून व्यक्त होण्याला’ Read More