मुले शाळेत का येतात?

सचिन नलावडे मुले शाळेत का येतात? साधे उत्तर आहे – शिकण्यासाठी. मात्र ‘काय शिकण्यासाठी’ याचा गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे वाटते. शाळा हा काही स्पर्धेचा आखाडा नाही. मुलांनी एकमेकांच्या गरजा, क्षमता, कमतरता यांचा विचार करून त्यांच्यापुढे येणार्‍या प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना एकत्रितपणे Read More

शिकायचं कसं? स्पर्धेतून की सहकार्यातून?

अंजली चिपलकट्टी ‘अ‍ॅलिस इन वन्डरलँड’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. तो बेतलाय लुई कॅरोल या लेखकानं लिहिलेल्या एका कादंबरीवर – ‘थ्रू दि लुकिंग ग्लास अँड व्हॉट अ‍ॅलिस फाऊंड देअर’.  त्यातला अ‍ॅलिस आणि रेड क्वीन यांच्यातला एक संवाद खूप गाजला. रेड Read More

शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का?

वैशाली गेडाम मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर Read More