मुलांशी बोलताना

मी 5-7 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. मरता मरता वाचण्याचा प्रसंग असल्यानं माझ्या आणि त्या प्रसंगात असलेल्या अनेकांच्या तो चांगलाच लक्षात राहिला आहे. राजस्थानातलं एक छोटं गाव. गावातल्या कोणाच्यातरी लग्नाचा माहोल. त्या लग्नासाठी सगळे नातेवाईक गावी लोटलेले. दोन मजली लग्नघराच्या Read More

मुलांना बोलतं, लिहितं करताना

अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’ महत्त्वाचं आहेच; पण ‘बोलण्यातून व्यक्त होणं’ हे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून मुलांबरोबर काम करताना ‘बोलण्यातून व्यक्त होण्याला’ Read More