गोड साखरेची कडू कहाणी!

साखरशाळेची गरज मराठवाड्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कुटुंबं पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही स्थलांतरित होतात. बरोबर आणलेल्या गुराढोरांची, धाकट्या भावंडांची काळजी घेण्याची, प्रसंगी आईबापांना ऊसतोडणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी ह्या मुलांवर येऊन पडते. वस्तीच्या ठिकाणापासून गावातली प्राथमिक Read More