संवादी संगोपन
अपर्णा दीक्षित आपल्या जडणघडणीतले महत्त्वाचे क्षण कोणते, असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. शिक्षण, पदवी, पहिला पगार, लग्न, मुलांचा जन्म, जवळच्या कुणाचा मृत्यू अशा अनेक घटना मनात तरळतील. घटना घडत होती हेच महत्त्वाचं होतं, की त्यामागे अजून काही होतं? त्या घटनेला Read More
