संवादकीय – फेब्रुवारी २०२०

गेले काही महिने, आपल्यापैकी बरेचजण, देशात घडत असलेल्या निरनिराळ्या घटनांमुळे व्यथित झालेले आहेत. काही घटना अगदी आपल्या आसपासच्या, तर काही आपल्यापासून दूरवर घडणाऱ्या – मग ते काश्मीर असो किंवा दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर, अलिगढ, लखनऊ किंवा अगदी आपलं गाव. Read More

आदरांजली: विमुक्ता विद्या

स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं नुकतंच निधन झालं. माणूस विचारपूर्वक स्वतःला बदलवू शकतो ह्यावर त्यांचा गाढ विश्वास होता. ग्रामीण/ शहरी, कामकरी/ सुखवस्तू, सर्वच स्त्रियांनी आपापल्या घराची दारं उघडून, एकत्र येऊन, डोळसपणे स्वतःचा शोध Read More

आम्ही भारताचे नागरिक…

गेले सहा महिने अस्वस्थ करणार्‍या, प्रश्नांचे काहूर माजविणार्‍या आणि बहुतांश वेळेला आपण हतबल आहोत की काय, असा प्रश्न विचारायला लावणार्‍या अनेक घटना आपण सर्वांनी अनुभवल्या; मग ते पावसामुळे झालेले नुकसान असो, महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा गोंधळ असो किंवा हल्लीच घडलेली हैदराबादची महिला Read More

मुलांना बोलतं, लिहितं करताना

अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’ महत्त्वाचं आहेच; पण ‘बोलण्यातून व्यक्त होणं’ हे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून मुलांबरोबर काम करताना ‘बोलण्यातून व्यक्त होण्याला’ Read More

ही भूमी माझी आहे…

…पण हा देश मला आपलं म्हणायला नाकारतो आहे. संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं आम्हाला ज्ञात असलेला भारताच्या संविधानिक संरचनेचा आत्माच हरवून जातो आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक आता कायद्याच्या रूपात आल्यामुळे भारतीय संविधानाची संरचनाच ढासळली आहे. वरवर पाहता ही फक्त Read More

गोष्ट सांगण्यामागची गोष्ट

गोष्ट सांगताना ती कुणाला सांगितली जाणार आहे, त्याच्यापर्यंत आपण काय पोचवू इच्छितो ह्यावर गोष्ट सांगण्याचं तंत्र, कथानक आणि तिचा बाज ठरतो. मला स्वतःला गोष्ट सांगायला फार आवडतं आणि तिचा श्रोत्यांवर होणारा परिणाम मला अक्षरशः मोहवून टाकतो. म्हणूनच एखादा कथाकार श्रोत्यांना Read More