गौरी जानवेकर
प्रत्येक माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर आत्तापर्यंत आपण कसं जगलो याचा आढावा घेत असतो. व्यक्तिमत्त्व अधिक शांत आणि आवश्यक तिथे ठाम झाल्यास...
सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
पालक आणि शिक्षक म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीचा, विद्यार्थ्यांच्या भल्याचा सतत विचार करत असतो. त्यासाठी आपापल्या परीने...
भारताच्या स्वातंत्र्याला ह्या वर्षी 75 वर्षे पूर्ण झाली. पुढील 25 वर्षांनी स्वातंत्र्याची शतकपूर्ती साजरी करणारा भारत नेमका कसा असावा, ह्याबद्दल लेडी श्रीराम...