फेब्रुवारीच्या अंकातील मूल्यशिक्षणावरील लेख वाचला. आजच्या काळात मूल्यशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हे शिक्षण प्राथमिक शाळेपासूनच दिले पाहिजे. कारण लहानपणी लागलेल्या सवयी कायम...
रेणू गावस्कर
गेल्या खेपी म्हटल्याप्रमाणे डेव्हिड ससूनवरून माझी गाडी उलट्या मार्गानं सुरू झाली. मुलांच्या दृष्टीनं संस्थेत राहाणं किती दु।सह आहे याची जशी जशी...
विद्या बाळ
श्री. गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांचं जबरदस्त आकर्षण आपल्या मनामधे आहे, ते अनेक कारणांनी. ज्ञान संपादनाची अभूतपूर्व ओढ, त्यासाठी अत्यंत प्रतिकूल...
शुभदा जोशी
बेळगावजवळच्या कट्टणभावी या गावाचं पालकत्व गेली 15-20 वर्षे अत्यंत निष्ठेनं निभावणार्या श्री. शिवाजीराव कागणीकर यांना यावर्षीचा ‘सामाजिक पालकत्व पुरस्कार’ देण्याचे ठरवले...