गेल्या 2/3 वर्षांत महाराष्ट्र सरकार शिक्षणाबाबत सातत्याने मूलभूत बदल करीत आहे. पहिलीपासून इंग्रजी, वस्ती शाळांची उभारणी, शाळांत शिक्षकांऐवजी शिक्षणसेवकांची नेमणूक, चौथी आणि...
सप्रेम नमस्कार,
‘पालकनीती’चा नवा अंक मिळाला. या अंकाच्या संपादनासाठी आणि त्याच्या अंतर्बाह्य मांडणीसाठी खास अभिनंदन. डॉ. केळकरांच्या यथोचित गौरवासाठी ‘पालकनीती’ने घेतलेले श्रम अंकाच्या...
गांधीजींनी इंग्रजीला केंद्रबिंदू मानणार्या शिक्षणपद्धतीवर एकदा कडाडून टीका केली. त्या संदर्भात रवींद्रनाथ ठाकुर यांनी आधुनिक भारताच्या शिल्पकारांवर इंग्रजीचे किती वैचारिक ऋण आहे,...