सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’

किशोर दरक मार्च २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्याची घोषणा केली. ओ.बी.सी. आरक्षण लागू झालं तर आपला ‘उच्चशिक्षणाचा हक्क’ हिरावून घेतला जाईल, आपण बेरोजगार होऊ या भावनेतून उच्चजातीय तरुणांनी निदर्शनं सुरू केली होती. Read More

‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती…

भाऊसाहेब चासकर ‘‘सर, काल आपल्या गावची यात्रा व्हती. तुम्ही कामून आले नव्हते यात्रेला?’’ मोटरसायकलवरून खाली उतरून शाळेच्या आवारात पाय ठेवतो न ठेवतो तोच मुलांनी मला घेरलं. मला मुलांच्या प्रश्नांचं काहीसं नवल वाटलं. कारण याच गावात मी लहानाचा मोठा झालेलो. गावात Read More

सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं…

शुभदा जोशी मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात… ‘केली आहेस ना चूक… भोग आता आपल्या कर्माची फळं !’ ‘आता Read More

जुलै-२०१४

जुलै २०१४ या अंकात… 1 – ज्ञानरचनावाद…. काय आहे आणि काय नाही? 2 – ही आहे उजेडाची पेरणी 3 – असं झालं संमेलन… 4 – मुलं स्वत: शिकत आहेत… 5 – ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन – प्रतिक्रिया 6 – Read More

ही आहे उजेडाची पेरणी

गीता महाशब्दे महाराष्ट्रातल्या शिक्षणाने उभारी धरावी म्हणून शासकीय संस्थांकडून दोन हजार दहा साली अनेक उपक्रम राबवले गेले. त्यात शिक्षक-प्रशिक्षणे, पाठ्यक्रम-रचना, मूल्यमापन-निकष, राज्यपातळीवरील सर्व संस्थांची जोडणी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. समविचारी शिक्षकांच्या गटाची उभारणी करणारा प्रकल्प महाराष्ट्राचे त्यावेळेचे राज्यप्रकल्प संचालक Read More

संवादकीय – जून २०१४

सोशल मिडीया हे आजच्या काळातलं नवं माध्यम. हे माध्यम मुळातच ‘काय वाट्टेल ते’ या धर्तीचं आहे. आपण आपल्या कृतकफळ्यावर काय लिहावं ह्याला त्यामध्ये काहीच धरबंध नसतो, योग्यायोग्यतेचा कुठलाच निकष नसतो. हीच त्या माध्यमाची अडचण आहे, पण तेच त्याचं बलस्थानही आहे, Read More