पालकत्वाचा परीघ विस्तारताना
-वसंत देशपांडे (माझं काम माझं पालकपण – लेखांक – ७) सत्तरचं दशक होतं. १९७२ साली भीषण दुष्काळ पडलेला होता. त्याचे ग्रामीण समाजाला बसणारे चटके वृत्तपत्रांतून आमच्यापर्यंत पोचत होते. आणि मन अस्वस्थ होत होतं. सांगली जिल्ह्यातला रामापूर, कमलापूर, बलवडी, खानापूर हा Read More