श्रीनिवास निमकर
भाषांमधली सरमिसळ, शालेय पातळीवर भाषा विषयाकडे होणारे दुर्लक्ष, भाषेचे प्रमाणीकरण, संगणकाच्या वापराने घडणारे बदल अशासारख्या मुद्यांवरची निरीक्षणे या लेखात नोंदवली आहेत.
परवाच...
मुलांशी खोटं बोलणं चूक आहे.
त्यांना खर्याशचं खोटं सिद्ध करून दाखवणं चूक आहे
त्यांना सांगणं-की ईश्व र स्वर्गात असतो
आणि पृथ्वीवर सगळं मंगल आहे-चूक आहे
मुलांना...
डॉ. वृषाली देहाडराय
ज्यावेळी मातृभाषेव्यतिरिक्त अजून एक भाषा व्यक्ती समजू शकते, बोलू शकते, वाचू शकते, लिहू शकते त्यावेळी ती व्यक्ती द्वैभाषिक बनते. द्वैभाषिकत्वाची...
पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा आदेश असो, क्रमिक पुस्तकांमधल्या बदलानुसार नवे पाठ शिकवणं असो, शिक्षणहक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना शाळेशी जोडणं असो की, सातत्यपूर्ण...