भय इथले संपून जावे
उमाकांत रा. कामत भीती ही पूर्णतया नैसर्गिक भावना असल्यामुळे तिचे समूळ उच्चाटन करणे शक्य नाही. इष्टही नाही. भीतीवर ताबा ठेवून परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मन सावधान, सतर्क व सजग ठेवणे हाच भय संपविण्याचा म्हणजे ‘निर्भय’ होण्याचा उत्तम उपाय आहे. स्वतःच्या आंतरिक Read More