मूल्यशिक्षण – लेखांक ५ – सुमन ओक

मूल्यशिक्षणाचे अध्ययन/अध्यापन ब्रिटिश काळापासून आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या शिक्षण प्रक्रियेस धर्मातीत – धर्मापासून अलिप्त बनवण्याचा प्रयत्न झाला. 1950 च्या आसपास मात्र शिक्षणाचा धर्माशी असलेला पूर्वापार संबंध तोडून टाकणे योग्य नाही असे शिक्षणतज्ज्ञांना वाटू लागले. (उदा. राधाकृष्ण आयोग-1949) ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी Read More

उमेदवारी (लेखांक – 16)

रेणू गावस्कर रेणूताईंनी त्यांच्या कामाची सुरुवात मुंबईच्या ‘डेव्हिड ससून इंडस्टियल स्कूल’ या उन्मार्गी मुलांच्या संस्थेमधून केली. या आणि इतरही अनेक वंचित गटांतल्या मुलांबरोबर त्यांनी सुमारे अठरा वर्षं समरसून काम केलं. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अर्थातच आजवरच्या Read More

असा विद्यार्थी अशी शाळा

कल्पना तावडे निवृत्तीच्या काळात जरासं गावाबाहेर, शांत बंगला बांधून राहायचं अशी तावडे कुटुंबियांची योजना. कोल्हापूरच्या राजेंद्रनगर भागात स्वातंत्र्य सैनिक वसाहतीत अशी जागाही मिळाली. तिथं बंगला बांधतानाच्या काळातच समोरच्या कंजारभाट वस्तीनं आपलं अस्तित्व चांगलंच जाणवून दिलं. सततच्या चोर्‍या, अन् सामानाची पळवापळवी. Read More

एड्सची साथ आणि स्त्रिया

संजीवनी कुलकर्णी फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. 80  नंतरच्या दशकात एड्सच्या साथीची जाणीव जगाला झाली, तेव्हा स्त्रियांचा हा प्रश्न आहे, अशी समजूत नव्हतीच. त्या परिघावर होत्या. त्यानंतर केवळ दोन दशकांनी स्त्रिया केंद्रस्थानी पोहोचलेल्या आहेत. आता होणार्‍या नव्या लागणींपैकी सुमारे Read More

अपयशाचे खापर कुणाच्या माथ्यावर

वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाचा मोसम नुकताच संपला. वर्तमानपत्रांचे रकाने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या मुलाखती व बातम्या यांनी भरले. विविध दैनिकांमध्ये या विद्यार्थ्यांची यशोगाथा, अभ्यासाच्या सवयी, प्रेरणा, स्फूर्तिस्थाने, ध्येये, आकांक्षा आणि इतर गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी स्पर्धा चाललेली होती. पण यामध्ये नापास झालेल्या एखाद्यातरी विद्यार्थ्याची Read More

संवादकीय – जुलै २०१३

बाराजूनलाचेन्नईमधल्याएकाप्रथितयशशाळेतदहावीतशिकतअसलेल्याएकामुलानंआत्महत्याकेली. मृत्यूपूर्वीलिहिलेल्याचिठ्ठीततोम्हणतो, ‘‘मलाहेआयुष्यआवडतनाहीम्हणूनमीहेकरतआहे. माझ्यामरणासाठीकोणीहीरडूनये. मलाहीशाळाआवडतनाही. मलामिळणारेगुणहीअतिशयअपुरेआहेत.’’ कमीमार्कपडलेम्हणूनशिक्षकांनीकेलेेल्यामारहाणीच्यापार्श्वभूमीवरहीघटनाघडली. आपणमोठ्यांच्याअपेक्षांनापुरेपडूशकतनाही, यानिराशेतूनत्याचाखचलेलाआत्मविश्वासआणिविफलताअंगावरशहारेआणणारीआहे. हेवाचतानादीडवर्षापूर्वीघडलेलीपुण्यातलीघटनाहीआठवली. विमलाबाईगरवारेशाळेतल्याएकावडारीसमाजातल्यामुलानंउच्चवर्णीयशिक्षकाच्यामार-अपमानानंखचूनजाऊनआत्महत्याकेलीहोती. हेमृत्यूआपल्यालाजागंकरताहेत. शाळांमधूनहोणार्‍याशारीरिकशिक्षाह्यादखलपात्रगुन्हाआहेत. हेसर्वांनाचमाहीतआहे. तरीहीचेन्नईच्यायाशाळेतरात्रभरशिक्षाम्हणूनडांबूनठेवण्यासाठीसेलरूमआणिकोंडूनमुलांनामारणंशक्यव्हावं – कोणमारतंयतेकळूनयेयासाठीडार्करूमहोती. इतरत्रहीअशाक्रूरवागणुकीचीवानवानाही. शाळाआजइथपर्यंतपोचतातकशायाच्याकारणांचाशोधघ्यायलाहवा. कडकशिस्तीसाठीप्रसिद्धअसलेल्यापुण्यातल्याएकाकॉन्व्हेंटमधलीपरिस्थितीपाहूया – आठवीमधेअभ्यासेतरसर्वउपक्रमांनाकात्रीलागतेआणिपालक-विद्यार्थ्यांच्यामनावर ‘दहावी’चेमहत्त्वप्रकर्षानेबिंबवलेजाते. आठवीवनववीचाअभ्यासक्रमआठवीतचपूर्णकेलाजातो. दहावीचाअभ्यासक्रमनववीतचपूर्णकरायचाआणिदहावीच्यावर्षभरफक्तसरावासाठीवेळठेवायचाअशीपद्धतआहे. आठवीपासूनचअभ्यासाचीशिस्तलागावीम्हणूनभरपूरगृहपाठआणिदररोजपरीक्षाघेतल्याजातात. परीक्षाभिमुखव्यवस्थेचंहेजरीटोकाचंउदाहरणझालंतरीइतरत्रहीफारवेगळादृष्टिकोननाही. कमालीचीस्पर्धात्मकताशिक्षक-पालकआणिमुलं – सर्वांच्याचमनांचाताबाघेतानादिसतेय. ह्याताणाचेधागेअगदीबालवाडीपासूनअनुभवालायेतात. असंकाझालंअसेल? स्वातंत्र्यपूर्वकाळातलाराष्टीयशिक्षणाच्याविचारांतला ‘माणूसघडवणारंशिक्षण’हाआदर्शवादसंपलाय. जगभरशिक्षणतज्ज्ञांनीमांडलेल्या, ‘विद्यार्थीकेंद्रीशिक्षणाच्या, मुलांनीस्वत:च्याअनुभवांतून, त्यांच्याउपजतकुतुहलप्रेरणेनं, आपापल्यावेगानं – Read More