तंत्रज्ञानाचा विकास नव्हे, विकासासाठी तंत्रज्ञान
संजीवनी कुलकर्णी ‘‘कट्टणभावी गावात पाणी दुरून आणावं लागतं. शंभर मीटर अंतरावरून एक घागरभर पाणी आणायला मी आणि माझी सहकारी गेलो होतो. दोघांनी आपापली घागर भरून आणायची ठरवली होती. प्रत्यक्षात दोघांनी मिळून आणली, अर्धी घागर! आम्ही दमलो, ओले झालो, कसेबसे धापा Read More

