वर्तमानपत्रांतून समोर येणार्यां घटना ‘दूर कुठे तरी, आपल्याला अज्ञात’ अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या असतात. त्यामुळे बर्यातचदा त्या मनात न शिरता तशाच...
शामला वनारसे
न कळत्या वयापासूनच
लगाम घातलेला बरा असतो.
ओझेही पहिल्यापासूनच
वाहायची सवय असलेली बरी.
बागडत्या पाखरांची
घोडी बनवायची,
त्यांची शर्यत लावायची,
म्हणजे हे सगळं आलंच.
प्रश्न विचारणार्याचचा
वेळीच पाणउतारा झाला पाहिजे,
आपली...
वर्षा सूर्यवंशी
‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे. शिस्त हवी हा...
डॉ. मेधा परांजपे
बापलेकी या विषयाबद्दल लिहायचं म्हटल्यावर खूप आठवणी जाग्या झाल्या. मी विचार करायला लागले. दोन दिवस त्या आठवणीतच राहिले. आईवडील दोघंही...