संवादकीय – ऑगस्ट २००५
आपत्ती कधीच ठरवून येत नाही. ती अचानकच येऊन ‘कोसळते.’ त्याचवेळी माणूसपणाचा, संवेदनशीलतेचा आणि खंबीरपणानं सामना देण्याचा कस लागतो. मुंबई शहराची आणि आसपासच्या भागाचीही अशा प्रकारे परीक्षा पाहिली जाण्याचे प्रसंग तुलनेनं जास्तच वेळा येतात. मुंबईकर माणूस त्यात शंभर टक्क्यांनी उतरतो. तो Read More
