बालपण सरतांना…..
वृन्दा भार्गवे महाविद्यालयातील प्रवेशानंतर घरच्यांचंच नव्हे तर समाजाचंही मुलामुलींकडे बघणं बदलतं, तर मुलांमुलींच्या बाजूने काही अनिवार्यपणे बदललेल्या अपेक्षा दिसतात. अनेकदा आजवरच्या भिन्नशिक्षणाच्या पद्धतींहून वेगळं सहशिक्षण एकदम समोर आलेलं, दूरचित्रवाणीवरून थेट मनात गेलेल्या कल्पना आणि वास्तवात उतरलं की अद्याप विकसित न झालेल्या Read More

