संवादकीय – ऑगस्ट २०१९

दहा आदिवासी – त्यातल्या तिघी स्त्रिया – या सार्‍यांना मारून टाकलं गेलंय, त्या हल्ल्यात आणखी चौदा जखमी आहेत. उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या एका खेड्यात सरपंचानी हा जीवघेणा हल्ला केला. हे सगळे जातीव्यवस्थेचे बळी आहेत. केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर सर्वत्रच आदिवासी Read More

आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्याबरोबरच विविध विषयांवरील लेखन, ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादन विभागात सहभाग, फ्रान्स मित्रमंडळातील भरीव योगदान, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. त्यांच्या कार्याचा असा थक्क करणारा आवाका होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि Read More

प्ले थेरपी

‘माझ्या मुलाला जरा समजावून सांगाल का?’ ‘माझ्या मुलीला योग्य सल्ला द्याल का?’ असे प्रश्न समुपदेशकाला विचारले जातात तेव्हा जाणवतं, की समुपदेशनाबद्दल आपल्याकडे अजूनही बरेच गैरसमज आहेत. सल्ले देणं, समजावून सांगणं, सकारात्मक विचार देणं हे समुपदेशन नव्हे. समोरच्या व्यक्तीला चूक किंवा Read More

भारतातील शिक्षणाचं वास्तव

शिक्षणाचा चुकीचा आकृतिबंध, पालकांच्या महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्पर्धा आणि यशाची भीती वाटायला लावणारी व्याख्या भारतातल्या तरुण मनांचा पार चोळामोळा करत सुटले आहेत. सर्जनशीलतेचा गळा घोटणार्‍या ह्या व्यवस्थेत कुणीही खर्‍या अर्थानं जेता ठरत नाही. बोर्डाच्या परीक्षा… वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा… मग महाविद्यालयातील Read More

इवलेसे रोप लावियले दारी

बर्‍याच वर्षांपूर्वी एक जाहिरात बघितली होती – यशोदा बाळकृष्णाला कडेवर घेऊन उभी आहे, खाली एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे – “Encourage ­adoption. You never know, who you will bring home.” या वाक्यानं बरीच वर्षं मनात घर केलं होतं. अर्थात, आम्ही Read More

पालकत्व खरेच इतके महत्त्वाचे आहे का

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते अगदी संपूर्ण नसले तरी खरेच आहे. नैसर्गिक निवडीतून आईवडिलांमधले गुण घेऊन ते जन्माला येते आणि वाढते पालकांच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या धारणांनुसार. निसर्ग आणि संगोपन या दोन्हींचा त्याच्या विकासात सहभाग असतो. संशोधक सांगतात, मुलांच्या Read More