आदरांजली – अरुण ठाकूर

माणूस जन्माला येतो, जगतो, नंतर मरतो, हे आपल्याला माहीत आहे.माणसाला मरू न देण्याइतकं तंत्रज्ञान अजून सुधारलेलं नाही.मात्र काही माणसं कधीही या जगातून जाऊ नयेत असं वाटतं, कारण ती आहेत, म्हणून हे जग जगायला लायक आहे.त्यामुळे त्यांच्याकडे फिरकू नये एवढी अक्कल Read More

वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा प्रसंग. यात म्हटल्याप्रमाणे यासाठी काही मोठं कारणही लागत नाही.कोणतंही छोटंसं कारण पुरतं.मला दोन मुली आहेत. थोरली पाच वर्षांची आणि धाकटी Read More

टोमॅटो आदूकडे गेला का?

आदू म्हणजे सुहृदचे आजोबा. सुहृद सव्वा वर्षांचा असताना ते गेले. आजी आणि आम्ही सोबतच राहत असल्यानं ‘आदू गेले’ म्हणजे नेमके कुठे गेले, कसे गेले वगैरे बोलणं अनेकदा झालं. ते ‘स्टार’ झाले, हे नेहमीचं उत्तरही देऊन झालं. आदू सगळ्यांत आहेत. त्यांची Read More

संवादकीय – एप्रिल २०१९

आईनस्टाईन म्हणाला होता, ‘‘ज्या पातळीवर एखादी समस्या निर्माण होते, त्याच पातळीवरून ती संपूर्ण सोडवता येत नाही.’’ बरेचदा, एखाद्या समस्येवर तोडगा काढताना आपण आपल्या सद्य समजुतीनुसार विचार करून त्या परिस्थितीतले समोर असलेले पैलूच तेवढे विचारात घेत असतो.मात्र एखाद्या जटिल समस्येचं उत्तर Read More

एका सायकलीने चळवळ सुरू केली…

अ‍ॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने शाळेत मजेत सायकल पिटाळत जाणे त्याला फार आवडे. शाळेत पोचल्यावर सेंग इतर मुलांप्रमाणेच आपली सायकल बाहेर उभी करून ठेवे. एकदा Read More