नीलिमा सहस्रबुद्धे यांचा ‘पालकनीती’च्या संपादन गटात 1993 पासून तर ‘शैक्षणिक संदर्भ’च्या संपादन गटात 1999 पासून सहभाग राहिला आहे. याबरोबरच वेगवेगळ्या शाळांना भेटी...
गीतांजली चव्हाण यांनी नर्मदा बचाव आंदोलनातील जीवनशाळांसोबत 12 वर्षे काम केले आहे. 2008 मध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून एलेमेंटरी...