ज्योती कुदळे
ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीला, मुख्य रस्त्याला लागूनच १२-१५ झोपड्यांचा एक समूह दिसतो. हा ताम्हिणी गावाचाच पण गावापासून अलग असा कातकरी पाडा. छोट्या...
आभा भागवत
विचार करणारी मुले
मळलेल्या वाटेनं, यशाच्या-प्रतिष्ठेच्या चाकोर्यांनी आखलेल्या वाटेनं बहुतेक जण जाताना दिसतात. काही जण मात्र वेगळ्याच दिशेनं, रस्त्यानं जायला निघतात आणि...
पालकनीतीसारख्या लहानशा मासिकाची ताकद, समाजपरिस्थितीत बदल घडवण्याची गरज वाचकांपर्यंत पोचवावी आणि वाचकांना विचार करायला सुचवावं, एवढीच मर्यादित असते याची तुम्हाआम्हाला जाणीव आहे....
या महिन्याच्या बावीस तारखेला ‘वसुंधरा दिन’ असं एक सुंदर नाव दिलं जातं. मुळात विश्व-शांततेचा संदेश देण्यासाठी त्याचं महत्त्व असलं तरी सुरवातीच्याच काळात...