…न होता मनासारिखे दुःख मोठे
डॉ. समीर कुलकर्णी निसर्गदत्त देह आणि नितळ निरागस मन घेऊन जगण्याच्या खेळात आपला प्रवेश होतो. मात्र पुढे हा खेळ… खेळ राहत नाही. असं का होतं? ‘खेळ’ हा शब्द उच्चारताना आपल्या मनात स्वाभाविकपणे उमटणारी त्या गोष्टीची प्रतिमा बहुतांशी रंजनात्मक असते. ज्यात Read More
