मुलांच्या नोंदींतून रेखाटले ‘आमचे गाव’
अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ७ — संध्या एदलाबादकर, जागृत महिला समाज, बल्लारपूर, जि. चंद्रपूर पार्श्वभूमी भारतामध्ये ६०% लोक हे ग्रामीण भागात राहतात. हे लोक आपल्या उपजीविकेसाठी परिसरातील शेती, जंगल, मासेमारी यावर अवलंबून आहेत. खाणकाम, औद्योगिकीकरण, आधुनिक शेती Read More

