भय इथले ……. संपायला हवे!
‘आता जर का मला त्रास दिलास, तर घरातून निघून जाईन मी’ ‘मी मेले की कळेल माझी किंमत’ ‘अरे जाऊ नको तिकडं अंधारात, बागुलबोवा बसलाय, खाऊन टाकेल तुला’ ‘पुन्हा खोटं बोलशील, तर देवबाप्पा चांगली शिक्षा करेल तुला’ ‘थांब येऊ दे तात्यांना, Read More
‘अर्थव्यवस्था, निसर्गर्हास आणि ग्राहक’ (भाग-2)
दिवाळी अंकानंतर… ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या जोडअंकात ‘अर्थव्यवस्था, निसर्गर्हास आणि ग्राहक’ ह्या गुरुदास नूलकर ह्यांच्या लेखात ‘सध्याच्या विकासाची अशाश्वतता का आणि कशी आहे’ याचा ऊहापोह आपण वाचला. तरीही कोणाला असं वाटेल की ‘छान चाललंय की! थोडी महागाई असेल पण चालतंय, किंमती वाढणारच.’ थोडक्यात Read More
अभिनंदन
साने गुरुजी संस्कार साधना, पुणे ह्या संस्थेतर्फे बालमेळावे, शिबिरे इ. सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिक्षण क्षेत्रात सातत्याने काम करणार्या सेवाभावी व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार समारंभ 18 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी ह्यांच्या Read More
भीती समजून घेऊया
मोठी चतुर हो ही! हिचं घर हिला प्रत्येक मनात हवं असतं. आपलं दहा वर्षांचं मूल वर्गातल्या टारगट मुलांपासून पळत असतं; आपण घराचा हप्ता वेळेत भरण्यासाठी वेळेपुढे बेहोष धावत असतो. ती ही भीती. ती जाणवते, ती वाटते, ती विचारात येते. जाण Read More
आदरांजली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. शांताताई रानडे ह्यांचं ह्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती अशा अनेक गटांबरोबर त्या Read More