चूक कोणाची?
(अस्सं शिकणं सुरेख बाई)- आशा म्हेत्रे, जि. प. शाळा, वंजारवाडी सर्व मुलांना आता शिक्षणाचा हक्क कायद्याने दिला आहे; आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पद्धती महाराष्ट्र शासनानं सर्व शाळांमधे लागू केली आहे. त्यामागचा विचार समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात Read More
