मकरंद जोशी
या नाटकाचे कथानक प्रातिनिधिकच म्हणायला हवे. उमलत्या वयात मनावर होणार्या आघातांचा माणसाच्या जडणघडणीवर कसा परिणाम होतो हे इथे मांडले आहे. सदैव...
कि. नो. फडके
‘माणूस केवळ त्याच्या जीवनात घडणार्या घटनांमुळेच भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध होत नसतो; त्या घटनांचे तो आपल्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांनुसार किंवा अविवेकी जीवनतत्त्वज्ञानानुसार...
जानेवारीच्या संवादकीयमध्ये आपण आधी राजकारण्यांवर दुगाण्या झाडून नंतर ‘पालकनीती हे राजकारणाचे नव्हे, बालकारणाचे माध्यम आहे’ अशी वर सारवासारव केलेली आहे. तेव्हा आपल्या...