समीर शिपूरकर
1970 ते 1990 ही दोन दशकं चळवळींनी भारावलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून वीसेक वर्षं उलटली होती. स्वातंत्र्यानंतर आपोआप सोनेरी दिवस येतील...
शोभाताईंचं शरीररूपानं आपल्यात नसणं हे मन अजूनही स्वीकारत नाहीये. मात्र प्रेरणास्रोत बनून आपल्याबरोबर त्या नेहमीच असणारेत हे नक्की.
बालभवन म्हणजे शोभाताई आणि शोभाताई...
स्मिता पाटील
‘‘काही काही प्रश्न ना कधीच सुटत नसतात. तेव्हा त्यांना बांधून माळ्यावर टाकून द्यायचं असतं.’’ शोभाताई एकदा म्हणाल्या होत्या. मनात उमटणाऱ्या अनेक...
शोभाताई गेल्या
‘‘ए का रे असं बोलता मुलांशी? प्रेमानी बोला की रे!’’ असं वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळ्या पद्धतीनी सांगणारा प्रेमळ आणि आग्रही आवाज म्हणजे...
नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते आहे. या वर्षीच्या अंकांमध्ये नव्या संपादकांचा सहभाग प्रामुख्यानं असलेला दिसेल. हा नवा गट...
आज अंक छापायला जातानाच शोभा भागवत ह्यांच्या निधनाची दुःखद बातमी कानावर आली. आयुष्यभर त्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करत राहिल्या. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’चा...