संवादकीय – जुलै २०१३
बाराजूनलाचेन्नईमधल्याएकाप्रथितयशशाळेतदहावीतशिकतअसलेल्याएकामुलानंआत्महत्याकेली. मृत्यूपूर्वीलिहिलेल्याचिठ्ठीततोम्हणतो, ‘‘मलाहेआयुष्यआवडतनाहीम्हणूनमीहेकरतआहे. माझ्यामरणासाठीकोणीहीरडूनये. मलाहीशाळाआवडतनाही. मलामिळणारेगुणहीअतिशयअपुरेआहेत.’’ कमीमार्कपडलेम्हणूनशिक्षकांनीकेलेेल्यामारहाणीच्यापार्श्वभूमीवरहीघटनाघडली.
आपणमोठ्यांच्याअपेक्षांनापुरेपडूशकतनाही, यानिराशेतूनत्याचाखचलेलाआत्मविश्वासआणिविफलताअंगावरशहारेआणणारीआहे. हेवाचतानादीडवर्षापूर्वीघडलेलीपुण्यातलीघटनाहीआठवली. विमलाबाईगरवारेशाळेतल्याएकावडारीसमाजातल्यामुलानंउच्चवर्णीयशिक्षकाच्यामार-अपमानानंखचूनजाऊनआत्महत्याकेलीहोती.
हेमृत्यूआपल्यालाजागंकरताहेत. शाळांमधूनहोणार्याशारीरिकशिक्षाह्यादखलपात्रगुन्हाआहेत. हेसर्वांनाचमाहीतआहे. तरीहीचेन्नईच्यायाशाळेतरात्रभरशिक्षाम्हणूनडांबूनठेवण्यासाठीसेलरूमआणिकोंडूनमुलांनामारणंशक्यव्हावं - कोणमारतंयतेकळूनयेयासाठीडार्करूमहोती. इतरत्रहीअशाक्रूरवागणुकीचीवानवानाही. शाळाआजइथपर्यंतपोचतातकशायाच्याकारणांचाशोधघ्यायलाहवा.
कडकशिस्तीसाठीप्रसिद्धअसलेल्यापुण्यातल्याएकाकॉन्व्हेंटमधलीपरिस्थितीपाहूया - आठवीमधेअभ्यासेतरसर्वउपक्रमांनाकात्रीलागतेआणिपालक-विद्यार्थ्यांच्यामनावर ‘दहावी’चेमहत्त्वप्रकर्षानेबिंबवलेजाते. आठवीवनववीचाअभ्यासक्रमआठवीतचपूर्णकेलाजातो. दहावीचाअभ्यासक्रमनववीतचपूर्णकरायचाआणिदहावीच्यावर्षभरफक्तसरावासाठीवेळठेवायचाअशीपद्धतआहे....