भारतभरातच नव्हे, तर जगभरात अनेक रामायणकथा प्रचलित आहेत. त्या-त्या कथेचे वेगळेपण घेऊन ती येते. प्रत्येक कथेचा नायक म्हणून वेगळी व्यक्तिरेखा असू शकते....
प्रिय शेतकरीदादा,
आपल्याला दोघांनाही ज्या गोष्टीबद्दल कळकळ वाटते तेच आज बोलूया.
शेतावरून उडत जाणाऱ्या विमानाला अपूर्वाईनं निरखताना मी तुला पाहिलंय. बसणार काय कप्पाळ म्हणा...