लोक काय म्हणतील?
शुभम शिरसाळे चोपडा शहरात उत्तरेला रामपुरा नावाची भिल्ल-वस्ती आहे. पत्र्याच्या घरात राहणारी, शेतमजुरी, गवंडीकाम यांसारख्या कामातून उदरनिर्वाह करणारी ही साधी माणसं. वस्तीत बर्याच प्रमाणात अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता पाहायला मिळते. या वस्तीत मी वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर उपक्रमामार्फत पहिली ते चौथीतल्या मुलांना Read More


