आणि युद्ध संपल्यावर…
नंतर त्या दोन वीरांगना आल्या होत्या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंनी! डोळे सुजवून रडून भेकून आक्रोश करून आल्या होत्या पण आता शूर आणि सशस्त्र होऊन एकमेकींच्या समोर आल्या काही तावातावाने बोलल्या शस्त्रे अस्त्रे पाजळली… काळ थांबला होता स्तब्ध बघत काय घडणार आता Read More





