भारताची सामूहिक कविता

एका विधी महाविद्यालयात व्याख्यान संपल्यावर एक विद्यार्थी माझ्याकडे आला. मला म्हणाला, बाबासाहेबांनी संविधानात जुने कायदे तसेच्या तसे का ठेवलेत? ऐकल्यावर आधी मला तो प्रश्न नीट समजलाच नाही. पुढे बोलताना लक्षात आलं, की तो भारतीय दंडसंहितेविषयी (IPC) बोलतोय. गुन्हेप्रक्रिया संहिता (CrPC), Read More

हम लोग, We the People

हमने कहा, आज़ाद हैं अब, दिल की सुनेंगे यहाँ राहें बनायें हम ही हमारी मंज़िल चुनेंगे यहाँ कोई ना छोटा कोई बड़ा ना, मिल के चलेंगे यहाँ अधिकार सबको जीने का हो, सर ना झुकेंगे यहाँ हम लोग, We the Read More

आम्ही भारताचे नागरिक…

गेले सहा महिने अस्वस्थ करणार्‍या, प्रश्नांचे काहूर माजविणार्‍या आणि बहुतांश वेळेला आपण हतबल आहोत की काय, असा प्रश्न विचारायला लावणार्‍या अनेक घटना आपण सर्वांनी अनुभवल्या; मग ते पावसामुळे झालेले नुकसान असो, महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा गोंधळ असो किंवा हल्लीच घडलेली हैदराबादची महिला Read More

ही भूमी माझी आहे…

…पण हा देश मला आपलं म्हणायला नाकारतो आहे. संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं आम्हाला ज्ञात असलेला भारताच्या संविधानिक संरचनेचा आत्माच हरवून जातो आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक आता कायद्याच्या रूपात आल्यामुळे भारतीय संविधानाची संरचनाच ढासळली आहे. वरवर पाहता ही फक्त Read More

सामाजिक संघर्ष आणि लहान मुले

आसपास घडणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक, जमातवादी दंगे-दंगलींबद्दल लहान मुलांना व्यवस्थित कळत असते. अर्थात, मुले ते प्रत्येकवेळी बोलून दाखवतातच असे मात्र नाही. मोठ्यांच्या जगात निरनिराळ्या गटांमधल्या संघर्षाचे मुद्दे उसळी मारून वर येतात, त्यातून नातेसंबंधांची नवी समीकरणे तयार होतात हे मुलांना दिसते. त्यातून Read More