शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का?
वैशाली गेडाम मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर Read More


