मी कुठे जाऊ?

जन्माला आलोय माणूस म्हणून. सगळी माणसं सारखी. सगळ्यांनाच कान, नाक, डोळे, मेंदू वगैरे अवयव असणार. कुठल्या आईवडिलांच्या घरात आपण जन्माला आलोय, त्यावर आपला हक्क नसतो. गुलामगिरी अमान्य असलेल्या, स्वातंत्र्याच्या, मानवी हक्कांच्या काळात आणि समाजात जन्माला आल्यामुळे आपण एक स्वतंत्र माणूस Read More

आम्ही भारताचे नागरिक…

गेले सहा महिने अस्वस्थ करणार्‍या, प्रश्नांचे काहूर माजविणार्‍या आणि बहुतांश वेळेला आपण हतबल आहोत की काय, असा प्रश्न विचारायला लावणार्‍या अनेक घटना आपण सर्वांनी अनुभवल्या; मग ते पावसामुळे झालेले नुकसान असो, महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा गोंधळ असो किंवा हल्लीच घडलेली हैदराबादची महिला Read More

ही भूमी माझी आहे…

…पण हा देश मला आपलं म्हणायला नाकारतो आहे. संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं आम्हाला ज्ञात असलेला भारताच्या संविधानिक संरचनेचा आत्माच हरवून जातो आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक आता कायद्याच्या रूपात आल्यामुळे भारतीय संविधानाची संरचनाच ढासळली आहे. वरवर पाहता ही फक्त Read More

भारतातील शिक्षणाचं वास्तव

शिक्षणाचा चुकीचा आकृतिबंध, पालकांच्या महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्पर्धा आणि यशाची भीती वाटायला लावणारी व्याख्या भारतातल्या तरुण मनांचा पार चोळामोळा करत सुटले आहेत. सर्जनशीलतेचा गळा घोटणार्‍या ह्या व्यवस्थेत कुणीही खर्‍या अर्थानं जेता ठरत नाही. बोर्डाच्या परीक्षा… वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा… मग महाविद्यालयातील Read More