संज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत | राजीव साने
संदर्भविश्व जेव्हा समाईक असते, तेव्हा ढिलाईने बोलले तरी फारसे बिघडत नाही कारण गैरसमज आपसात दूर करता येतात. पण वैचारिक मांडणी अशी खासगी असून चालत नाही. त्यामुळे एकीकडे काटेकोरपणा सांभाळत त्याच वेळी नवनवीन भाषिक आव्हाने पार करत जावे लागते व त्यासाठी Read More