जेव्हा काळ धावून येतो
जिथे सागरकिनारा तिथे कोळी लोक आलेच. अशाच एका किनाऱ्यावर कोळी लोकांचा संसार अगदी सुखाने चालला होता. हे लोक भल्या पहाटे आपल्या होड्या घेऊन लांब समुद्रावर जायचे अन् दुपारी-संध्याकाळी टोपल्या भरून मासे आणायचे. अशाच एका कुटुंबात गोप्याचा जन्म झाला. जन्मापासूनच त्याचे Read More