माझ्या वर्गातल्या मुलांचा वयोगट साधारण 11-12 वर्षांचा आहे. ही मुलं चालू घडामोडींवर सहसा स्वतःहून चर्चा करत नाहीत. त्यांच्या डोक्यात वेगळे विषय चाललेले...
इंटरनेट-मोबाईल असं आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत कसं आणि किती पोचवावं हा प्रश्न आपल्या मनात जरूर आलेला असेल; पण प्रत्यक्षात आपल्याला त्याची जाणीव होण्याआधीच...
आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात खरीखुरी आत्मीयता असली, तर मग
आपण त्यांना लढायला का पाठवतो?
आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेमाला संपूर्ण न्याय द्यायचा, तर
आपण शांतीपूर्ण न्यायाच्या बाजूनं...