शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार प्रशासनासाठी…
वृषाली वैद्य निमित्त झालं एका मुलाखतीचं. ‘‘एवढी वर्षे जी यंत्रं बनवण्यात खर्ची घातली, त्यापेक्षा माणसं घडवली असती तर अधिक चांगलं झालं असतं’‘- एका हाडाच्या उद्योगपतीकडून ही वाक्यं ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. त्यांना भेटून त्यांची मुलाखत घ्यायची, त्यांच्यातल्या उद्योग पतीला मागे Read More