मी कुठे जाऊ?

जन्माला आलोय माणूस म्हणून. सगळी माणसं सारखी. सगळ्यांनाच कान, नाक, डोळे, मेंदू वगैरे अवयव असणार. कुठल्या आईवडिलांच्या घरात आपण जन्माला आलोय, त्यावर आपला हक्क नसतो. गुलामगिरी अमान्य असलेल्या, स्वातंत्र्याच्या, मानवी हक्कांच्या काळात आणि समाजात जन्माला आल्यामुळे आपण एक स्वतंत्र माणूस Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२०

गेले काही महिने, आपल्यापैकी बरेचजण, देशात घडत असलेल्या निरनिराळ्या घटनांमुळे व्यथित झालेले आहेत. काही घटना अगदी आपल्या आसपासच्या, तर काही आपल्यापासून दूरवर घडणाऱ्या – मग ते काश्मीर असो किंवा दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर, अलिगढ, लखनऊ किंवा अगदी आपलं गाव. Read More

आदरांजली: विमुक्ता विद्या

स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं नुकतंच निधन झालं. माणूस विचारपूर्वक स्वतःला बदलवू शकतो ह्यावर त्यांचा गाढ विश्वास होता. ग्रामीण/ शहरी, कामकरी/ सुखवस्तू, सर्वच स्त्रियांनी आपापल्या घराची दारं उघडून, एकत्र येऊन, डोळसपणे स्वतःचा शोध Read More

फेब्रुवारी २०२०

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०२० कथुली : माझ्या शेजाऱ्याचा मका आदरांजली: विमुक्ता विद्या मी कुठे जाऊ? अभिव्यक्ती: अभिनयाच्या माध्यमातून… कमी, हळू, खरे नवजाणिवांच्या प्रसूतिकळा Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

आम्ही भारताचे नागरिक…

गेले सहा महिने अस्वस्थ करणार्‍या, प्रश्नांचे काहूर माजविणार्‍या आणि बहुतांश वेळेला आपण हतबल आहोत की काय, असा प्रश्न विचारायला लावणार्‍या अनेक घटना आपण सर्वांनी अनुभवल्या; मग ते पावसामुळे झालेले नुकसान असो, महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा गोंधळ असो किंवा हल्लीच घडलेली हैदराबादची महिला Read More

मुलांना बोलतं, लिहितं करताना

अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’ महत्त्वाचं आहेच; पण ‘बोलण्यातून व्यक्त होणं’ हे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून मुलांबरोबर काम करताना ‘बोलण्यातून व्यक्त होण्याला’ Read More