रक्ताचं पाणी झालं ग बाई !

डॉ. मोहन देशपांडे मला आठवतंय तेव्हापासून आई सगळ्यांचं झाल्यावर जेवायला बसायची. तिच्या पानात बर्‍याचदा भाजीऐवजी मिरची-खरडा-लोणची असायची. विचारलं की म्हणायची, ‘‘अरे, तुमच्या सगळ्यांच्या पोटात गेली म्हणजे मला मिळाल्यासारखीच आहे की…’’ मावशी, मामी वगैरे बायकांनाही मी असंच उरलेल्या रश्श्याबरोबर जेवताना पाहिलेलं Read More

यह बच्चा किसका बच्चा है

इब्ने इंशा यह नज़्म एक सूख़ाग्रस्त, भूख़े मरियल बच्चे ने कवि से लिखवाई है १. यह बच्चा कैसा बच्चा है यह बच्चा काला-काला-सा यह काला-सा, मटियाला-सा यह बच्चा भूख़ा-भूख़ा-सा यह बच्चा सूख़ा-सूख़ा-सा यह बच्चा किसका बच्चा है यह बच्चा कैसा Read More

जगी ज्यास कोणी नाही…

संजीवनी कुलकर्णी संधींच्या आणि संसाधनांच्या वाटेवरच्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आग्रह महात्मा गांधींनी धरला होता. गांधीजींच्या मनातला अर्थ आतापर्यंत त्या शब्दांना सोडून गेलेला आहे. कारण सर्वात शेवटचा माणूस म्हणजे नक्की कोण, यावर बर्‍याच विचारवंतांचं अद्याप एकमत व्हायचंय! समांतर रेषा जशा Read More

बालहक्कांचं वचन

प्रियंवदा बारभाई अनेकदा असं होतं – आपण मुलाला एखादी गोष्ट आणून द्यायचं कबूल केलेलं असतं. पण प्रत्यक्षात आपल्याला ते जमत नाही. मूल त्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत असतं. फार तर मधूनच आठवण करून देत राहतं ‘‘तुम्ही म्हणाला होतात….’’ आपण जीभ Read More

संवादकीय – दिवाळी २०१४

प्रिय वाचक, हे संवादकीय आहे आपल्याला एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी! डिसेंबर २०१३ मध्ये ‘आता नव्या पिढीच्या पालकांसाठी नव्या पिढीच्या संपादकगटाने पुढे यावे’ असं आवाहन पालकनीतीनं केलेलं होतं. त्यानुसार २०१५ जानेवारीपासून पालकनीतीच्या संपादनाची धुरा ‘प्रगत शिक्षण संस्था, फलटण’ आणि Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१४

नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More