रक्ताचं पाणी झालं ग बाई !
डॉ. मोहन देशपांडे मला आठवतंय तेव्हापासून आई सगळ्यांचं झाल्यावर जेवायला बसायची. तिच्या पानात बर्याचदा भाजीऐवजी मिरची-खरडा-लोणची असायची. विचारलं की म्हणायची, ‘‘अरे, तुमच्या सगळ्यांच्या पोटात गेली म्हणजे मला मिळाल्यासारखीच आहे की…’’ मावशी, मामी वगैरे बायकांनाही मी असंच उरलेल्या रश्श्याबरोबर जेवताना पाहिलेलं Read More
