संवादकीय – जून २०१४
सोशल मिडीया हे आजच्या काळातलं नवं माध्यम. हे माध्यम मुळातच ‘काय वाट्टेल ते’ या धर्तीचं आहे. आपण आपल्या कृतकफळ्यावर काय लिहावं ह्याला त्यामध्ये काहीच धरबंध नसतो, योग्यायोग्यतेचा कुठलाच निकष नसतो. हीच त्या माध्यमाची अडचण आहे, पण तेच त्याचं बलस्थानही आहे, Read More
