संवादकीय सप्टेंबर २०१२
शिक्षणासाठी, रोजी-रोटी कमावण्यासाठी अनेक जण आपलं गाव, आपलं राज्य सोडून देशाच्या दुसर्यान भागात जात असतात. आपलं गाव, आपली माणसं, आपली भाषा, संस्कृती यापासून दूर. कधी चांगल्या संधींच्या शोधात, कधी मजबुरी म्हणून. आहे यापेक्षा बरं आयुष्य जगता येईल, दोन वेळचं पोट Read More

